रिलायन्स जिओच्या सेवेत बिघाड: अनेक शहरांमध्ये मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवा खंडित
भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओच्या सेवांमध्ये काही शहरांमध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वापरकर्त्यांनी मोबाइल नेटवर्क आणि इंटरनेट सेवेमध्ये अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. या समस्येमुळे जिओच्या लाखो ग्राहकांना दैनंदिन कामकाजात अडथळे येत आहेत. हा बिघाड देशातील काही प्रमुख शहरांमध्ये नोंदवला गेला असून, यामुळे वापरकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कोणत्या शहरांमध्ये